भाषा : मराठी
लेखक : विजय नागास्वामी ( Vijay Nagaswami )
अनुवाद : माधवी खरे ( Madhavi Khare )
पृष्ठे :
वजन : ग्रॅम
लग्नाला पाच-सहा वर्षं झाल्यानंतर संसारात जेव्हा तोचतोचपणा वाटू लागतो, जोडीदार नीरस आणि कंटाळवाणा होऊन जातो तेव्हा आपल्या या सर्वांत जवळच्या नात्याला खतपाण्याची गरज लागते. हे खतपाणी म्हणजे नेमकं काय, कशाप्रकारे हे नातं पुन्हा एकदा बहरू शकतं, दृढ आणि सुंदर होऊ शकतं याचं प्रभावी मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
₹195.00Original price was: ₹195.00.₹172.00Current price is: ₹172.00.